नुकतीच महाराष्ट्रात जवळपास १७ जिल्हांमध्ये १०६ नगरपंचायतीची निवडणूक पार पडली. यात स्थानिक स्तरावर आघाड्या करुन निवडणूक लढवली गेली. काही ठिकाणी महाविकास आघाडीतील पक्षच एकमेकांच्या विरोधात उभे होते. तर काही ठिकाणी त्यांचा भाजपविरोधात सामना झाला. या १०६ नगरपंचायतींपैकी भाजपने २४ नगरपंचायतींमध्ये बहुमत मिळवलंय तर राष्ट्रवादी काँग्रेसने २६ ठिकाणी बहुमत मिळवलं आहे.. मात्र जागांचा विचार केला तर मात्र भाजप पुढे असल्याचा दावा भाजप नेत्यांनी केलाय.. तसेच फडणवीसांनी तर भाजप आणि सहयोगी मिळून ३० नगरपंचायतींवर सत्ता स्थापन करणार असल्याचं म्हटलंय.. त्यामुळे राज्यात नक्की कोणता पक्ष एक नंबरचा ठरलाय. त्यावरुन चर्चा सुरु झाल्या आहेत..पाहुयात दोन्ही पक्षातील नेत्यांनी काय दावे केलेत.Ashwin vo#lokmat #Ajitpawar #Devendrafadnavis #Maharashtranews Subscribe to Our Channel https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.comTo Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: http://bit.ly/LokmatAppLike Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmatFollow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT Instagram ►https://www.instagram.com/milokmat