‘… तर अजितदादांनी अर्धवट काम केलं नसतं’ 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदावरून शिवसेना आणि भाजपचा बिनसलं आणि त्यानंतर पुढे काय घडलं हे अवघ्या महाराष्ट्राला माहित आहे.. अवघा महाराष्ट्र साखरझोपेत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते Ajit Pawar आणि भाजपचे नेते Devendra Fadnavis यांनी एकत्र येऊन सरकार स्थापन केलं.. देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.. त्या रात्री नेमकं काय झालं होतं हे आतापर्यंत कोणीही स्पष्टपणे सांगू शकले नाही.. परंतु यामागे शरद पवारांचा हात होता, त्यांनीच अजित पवारांना भाजपच्या गोटात पाठवलं यासारख्या चर्चा सुरू झाल्या.. परंतु या चर्चा केवळ अफवा असल्याचं आता सिद्ध झालंय.. खुद्द शरद पवार यांनी याबाबत खुलासा केला.. Sharad Pawar (Aniket VO)#SharadPawar #AjitPawar #DevendraFadnavis #Maharashtra #politics #news #lokmatSubscribe to Our Channel https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.comTo Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: http://bit.ly/LokmatAppLike Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmatFollow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT Instagram ►https://www.instagram.com/milokmat