राज ठाकरेंना पुरंदरेंच्या पलीकडे इतिहासाचे आकलन नाही, अशी खोचक टीका राज ठाकरेंवर करण्यात आली.. त्यानंतर आता पुण्यात राजकीय वाद पेटलाय.. पुण्यात बाबासाहेब पुरंदरेंच्या जन्मशताब्दी सोहळ्याचा कार्यक्रम पार पडला होता. त्यावेळी राज ठाकरेंनी पुरंदरेंच्या लिखाणाचं कौतुक करत त्यांच्यावर आक्षेप घेणाऱ्या लोकांवर अप्रत्यक्षपणे टीका केली होती. त्यानंतर संभाजी बिग्रेडच्या प्रविण गायकवाड यांनी फेसबुक पोस्ट लिहून राज ठाकरेंवर जोरदार टीका केली होती. त्यांची फेसबुक पोस्ट होती की, राज ठाकरेंना जसे पुरंदरेंच्या पलीकडे इतिहासाचे आकलन नाही, तसेच त्यांना इथल्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक संघर्षाचेही आकलन नाही. राजकारणात कुठलेही नवनिर्माण करता न आलेला आणि राजकारणात सपशेल अपयशी ठरलेला हा माणूस आता स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी महाराष्ट्रात पुन्हा एकदा हा सगळा संघर्ष उभा करण्याचा प्रयत्न करत दिसत आहे. ( Ashwin VO )#Lokmat #RajThackeray #PravinGaikwad #MNS #SambhajiBrigade #MaharashtraNewsSubscribe to Our Channel https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.comTo Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: http://bit.ly/LokmatAppLike Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmatFollow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT Instagram ►https://www.instagram.com/milokmat