औरंगाबाद एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी पुन्हा एकदा वाढीव विजबिलावरून ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. कोरोनाच्या या काळात महाराष्ट्रातील मंत्र्यांचे बंगले बंद असल्यामुळे त्यांना वीजेचे बीलच आले नाही आहे, पण महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला मात्र विजेचे मोठ्या दराची बिले पाठवून त्यांच्यावर एकप्रकारची पैसे लुबाडण्यासाठी बळजबरी करत असल्याचा आरोप त्यांनी उर्जामंत्री नितिन राऊत यांच्यावर केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात असलेले ठाकरे सरकार हे फक्त जनतेला फसवण्याचे काम उत्तमरित्या करत आहे. म्हणून मी सर्वसामान्य जनतेला सांगू इच्छितो की, तुम्ही फक्त ५० टक्केच वीज बिलाचे पैसे भरावे.#lokmat #Imtiazjaleel #ElectricityBill #MaharashtranewsSubscribe to Our Channel https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.comTo Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: http://bit.ly/LokmatAppLike Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmatFollow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT Instagram ►https://www.instagram.com/milokmat