मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीनंतरही शेरा बदलला जातो असं शेलार थेटपणे म्हणालेत... हेच कोणी अजित पवार यांच्या बाबतीत करू शकतंय का ? मुख्यमंत्र्यांना प्रशासनाचा अनुभव नाही आणि त्याचा फायदा सनदी अधिकारी उचलताहेत ... मग सरकार कोण चालवतंय? लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी, की सनदी अधिकारी? राज्याला लाभलेले सर्वात निष्प्रभ मुख्यमंत्री अशी उध्दव ठाकरे यांची प्रतिमा तयार होतेय.. जोपर्यंत शरद पवार आहेत, तो पर्यंत हे सरकार टिकेल, असं आधीच सगळे म्हणताहेत.. मग उध्दव ठाकरे हे कळसुत्री बाहुले आहेत का? असे प्रश्न उपस्थित होतायत कारण आशिष शेलार यानी हा प्रसंग सांगून ही चर्चा सुरु केलेय..., अधिक जाणून घेण्यासाठी पहा हा सविस्तर विडिओ - #lokmat #Ashishshelar #Maharashtravidhansabha #Wintersession Subscribe to Our Channel https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.comTo Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: http://bit.ly/LokmatAppLike Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmatFollow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT Instagram ►https://www.instagram.com/milokmat