गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्राच्या राज्यपालांची भूमिका कधी वादात तर कधी चर्चेत आली आहे. त्याची कारणे वेगवेगळी आहेत. राज्यातही कोरोनाची साथ आटोक्यात येत नाहीय. सगळे प्रशासन त्यात अडकलेले आहे. मात्र अत्यंत अडचणीच्या काळात राज्यपाल आणि मुख्यमंत्री किंवा सरकार यामध्ये असे खटके उडणे, वाद होणे यामुळे राज्य अस्थीर आहे असा मेसेज या सगळ्यामधून जाणे हे देखील या कामात मोठा अडसर ठरत आहे. त्यामुळे याच विषयावर राज्यपाल चूक की बरोबर असा थेट निष्कर्ष काढण्यापेक्षा वास्तव काय आहे, आणि त्यापेक्षा या पदांवरील व्यक्तींनी औचित्याने वागणे हा भाग या सगळ्यात किती महत्वाचा ठरतो, यावर राज्याचे ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट उज्वल निकम यांच्याशी एक्सक्लुझिव्ह बातचीत.#Lokmat #rajyapalkoshyari #UjjwalNikam #maharashtranews Subscribe to Our Channel https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.comTo Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: http://bit.ly/LokmatAppLike Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmatFollow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT Instagram ►https://www.instagram.com/milokmat